Posts

डॉ। ए पी जे अब्दुल कलाम

Image
  सामग्रीवर जा डॉ.  एपीजे अब्दुल कलाम   डॉ. ए पी जे अब्दुल कलाम "स्वप्न, स्वप्न, स्वप्न, विचारात रूपांतर होते, विचारांची परिणती कृतीत होते." 2 जानेवारी 2003 रोजी कोलकाता येथील खचाखच भरलेल्या हॉलमध्ये भारताचे 11 वे राष्ट्रपती, दूरदर्शी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी हे उद्गार काढले होते, जेव्हा त्यांनी हजारो शाळकरी मुलांना स्वप्न पाहण्याची, मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली आणि ती स्वप्ने विचारांमध्ये पूर्ण होऊ दिली. आणि कृती.  “स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत पाहता, ते असे असते जे तुम्हाला झोपू देत नाही,” असे 'लोकाध्यक्ष' यांनी नंतर स्पष्ट केले होते. डॉ. अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर “भारताचे क्षेपणास्त्र पुरुष” म्हणून ओळखले जाते, यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम जिल्ह्यातील धनुषकोडी येथे झाला.   त्यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या गावी झाले, त्यानंतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज, तिरुची येथून विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली.  त्यानंतर डॉ. कलाम यांनी 1954 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटि

कुंड पर्यटन स्थळ निघोज - टाकळी हाजी निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार . निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण अविष्कार - रांजणखळगे

Image
Aditya निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार -  रांजणखळगे निघोज आणि टाकळी हाजी हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्यी सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे.  पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सिमेवरील तसेच पुण्यापासुन 75 कि.मी व अहमदनगर पासून 70 कि.मी.अंतरावर असलेल्या टाकळी हाजी , निघोज येथील, कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे असंख्य खड्डे तयार झालेले आहेत तेच रांजणखळगे. नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरशः विस्मयकारी चमत्कारच आहे. ह्या खड्डयांचा आकार रांजणासारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुद्धा आटत नाही. अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ह्या कुंडांची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. कुकडी नदीच्या  पात्रात साधारण 200 मीटर लांब व 60 मीटर

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  ( ३१ मे ,  १७२५  -  १३ ऑगस्ट ,  १७९५ , राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) या  भारतातील ,  माळव्याच्या  'तत्त्वज्ञानी माहाराणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी  नर्मदा  तीरी,  इंदूरच्या  दक्षिणेस असलेल्या  महेश्वर  या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते. होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पत

Who is Ansar shaikh ? How did he achieve his goal ?

Image
Ansar Sheikh Wiki:  Inspiring Biography of the Youngest IAS Officer of India  2 131566 7 June 19, 2021 7 Min Read The CSE, also known as the Civil Services Examination, is conducted by the Union Public Services Commission in order to recruit different candidates from all over the country for various government posts like the Indian Administrative Officer, the Indian Police Services, as well as the Indian Foreign Services. The UPSC examination is considered one of the most difficult examinations in the country and it seems difficult for most candidates. There are only a few who are lucky enough who work hard enough for this examination and get it cleared in a few attempts in order to fulfill their dreams. Today, let’s move forward to know about one of the IAS officers in our country and go through his inspiring journey so that we can learn a lot of things from him. Let’s also check out the best IAS coaching in India to perform better in the exam. All the information regard